Wednesday 21 November 2012

NOTICE ISSUED BY JCA FOR BURNING ISSUS OF RMS B DIVISION, PUNE



ALL INDIA RMS AND MMS EMPLOYEES UNION
(Gr. C, MGs & Gr. D.)
NATIONAL UNION OF RMS AND MMS EMPLOYEES
(Gr. C, MGs & Gr. D.)
(JOINT COUNCIL OF ACTION)
RMS ‘B’ DIVISION, PUNE 411001
----------------------------------------------------------------------------------------------------------------
No. JCA/NFPE-FNPO/R-III & IV/06/12-13 dated at Pune 411001 the 20/11/2012

To,
                The Superintendent of RMS
                RMS ‘B’ Division,
                Pune 411001.

Subject : Settlement of burning problems of RMS ‘B’ Division – Observation of agitation programme.

Respected Sir,

                With reference to the above cited subject under reference, JCA is hereby firstly highly protest the steps taken by administration for diversion of mail of Pune region for Pune City & District for sorting purpose  at different HOs of Pune region without consultation of  unions. It is observed that administration has suddenly diverted Pune District mail to Shivajinagar NDSO for sorting purpose along with 6 Sorting Assistants under supervision of postal authorities. Also the Sorting of Inward mail of all SOs in the region is also diverted to concerned HOs instead of respective Sorting offices without observing guidelines on the subject in the name of shortage of manpower in Pune RMS. Unfortunately it is to state that where about 72 officials from postal side were working on deputation basis and only 8 posts were shown for recruitment for the year 2012.

It is also brought to notice of your honour that even though the high court bench has given decision for absorption of TSCL in to MTS cadre but office of HRO has not completed the recruitment formalities till the date and still they are treated as TSCL. The GDS officials who are deputed from various postal division against the vacancies of MTS officials are denied for HRA & TPA and ordered the recovery of the same. The OTA performed of MTS officials is sanctioned by the higher authorities but held over by the local administration.

The Staff of DO & HRO is daily utilised at mail offices which is caused delay of welfare claims of staff of RMS B Division and the administrative work is totally collapsed due to non working of DO/HRO staff at their place. Also the problems given in previous agitation programme are not settled by the administration seriously even though the assurance given by the PMG Pune. Hence staff of Pune RMS is became agitated and resolved in general meeting dated 19-11-2012 to start any agitation programme including indefinite Strike without any further intimation. It is therefore requested to look into the matter and solve above problems immediately and stop diversion of mail to other offices including Shivajinagar NDSO & HOs of Pune region.
Following are the severe problems and grievances since long relating to RMS ‘B’ Division. The problems faced by our staff have been informed to you time to time.
Demands:
Early settlement pending issues of previous postponed agitation programme.
Immediately restoration of work of Pune District Line in Pune RMS alongwith Sorting Assistants deputed.
Immediately take action for Revision cases of all offices of RMS ‘B’ Dn Pune, alongwith administrative offices.
Revise (increase) the recruitment vacancies of Sorting Assistants & MTS in the RMS ‘B’ Dn Pune for the year 2012.
To stop the detail sorting of mail of Pune region at Head Offices after Diwali Period.
To stop daily utilisation of staff of DO/HRO/SRO in mail offices.
To issue immediately orders in MTS cadre of TSCL, as per judgment of Hon. Court.
To withdraw Charge sheet issued to H.S.A. Pune RMS/2.
Make payment of HRA / TA to GDS & Deputation allowance to employees deputed in the Division.
To restore manpower on B-7 Sections under the Division.

Thanking You,


(S J Mane)                                                                                                                           (D B Jadhav)
Divisional Secretary                                                                                         Divisional Secretary
AIRMS & MMS Employees Union III        National Union of RMS & MMS Employees -III
RMS ‘B’ Division, Pune 1                                                                               RMS ‘B’ Division, Pune 1


(N T Chaudhary)                                                                                                               (P R Gaikwad)   
Divisional Secretary,                                                                                       Divisional Secretary,
AIRMS & MMS Employees Union IV        National Union of RMS & MMS Employees – IV
RMS ‘B’ Division, Pune 1                                                                               RMS ‘B’ Division, Pune 1

Copy to,
The Postmaster General, Pune Region, Pune 411001
Circle Secretary, AIRMS & MMS Employees Union & National Union of RMS & MMS Employees (III & IV) they are requested to take the issue with Chief PMG for settlement of problems of RMS “B’ Division, Pune 411001.
ACS, AIRMS & MMS Employees Union  & National Union of RMS & MMS Employees (III & IV) 
All Branch Secretaries, RMS ‘B’ Division, Pune
OC


























ALL INDIA RMS AND MMS EMPLOYEES UNION
(Gr. C, MGs & Gr. D.)
NATIONAL UNION OF RMS AND MMS EMPLOYEES
(Gr. C, MGs & Gr. D.)
(JOINT COUNCIL OF ACTION)
PUNE REGION, PUNE 411001
--------------------------------------------------------------------------------------------
No. JCA/Reg-NFPE-FNPO/ 07/12-13 dtd at Pune- 01 the  21/11/2012

To,
                Col. K. C. MISHRA (V.S.M.)
                Postmaster General
                Pune Region
                Pune 411001

Subject: Settlement of burning problems of RMS ‘B’ Division – Observation of agitation programme

Respected Sir,

Kindly refer letter JCA/NFPE-FNPO/R-III & IV/06/12-13 dated at Pune 411001 the 20/11/2012 from joint letter of both union R-III & IV divisional secretaries of RMS B Division, Pune on the subject cited above.

Your honour is requested to look in to the matter personally and avoid resentment among the staff which may eventually result in break down the peace and tranquillity in RMS B Division..

Thanking You,


( A B SHIVTARE)                                                                                                                (V R DESHPANDE)
Asstt. Circle Secretary                                                                                    Circle Secretary
AIRMS & MMS Employees Union III        National Union of RMS & MMS Employees -III
Pune Region, Pune 1                                                                                      Maharashtra Circle, Pune 1



(V R PAWAR)                                                                                                     ( S S SAGVEKAR)              
Asstt. Circle Secretary                                                                                    Asstt. Circle Secretary
AIRMS & MMS Employees Union IV  National Union of RMS & MMS Employees – IV
Pune Region, Pune 1                                                                                      Pune Region, Pune 1
Copy to,
The Chief Postmaster General, Mumbai 400 001
Circle Secretary, AIRMS & MMS Employees Union & National Union of RMS & MMS Employees (III & IV) they are requested to take the issue with Chief PMG for settlement of problems of RMS “B’ Division, Pune 411001.
All Divisional Secretary/Branch Secretary, AIRMS & MMS Employees Union  & National Union of RMS & MMS Employees (III & IV) 
O/C

Saturday 17 November 2012

बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे

बाळ केशव ठाकरे
बाळासाहेब ठाकरे
मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या प्रसंगी बाळासाहेब ठाकरे (इ.स. २०१२)

जन्म जानेवारी २३,इ.स. १९२६
पुणे, महाराष्ट्र, भारत
मृत्यू नोव्हेंबर १७, इ.स. २०१२
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राजकीय पक्ष शिवसेना
पत्नी मीनाताई ठाकरे
अपत्ये बिंदुमाधव ठाकरे,
जयदेव ठाकरे,
उद्धव ठाकरे
निवास मातोश्री, कलानगर, वांद्रे, मुंबई
धर्म हिंदू
बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे (जानेवारी २३, इ.स. १९२६; पुणे - नोव्हेंबर १७, इ.स. २०१२;मुंबई) हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी, व्यंगचित्रकार, संपादक होते. सामना या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादक होते.

बालपण आणि जीवन

जानेवारी, इ.स्.अ १९२७ मध्ये प्रबोधनाची परंपरा असणाऱ्या घरात, पुणे येथे बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार त्या काळात आपल्या लेखनातून, वक्तृत्वातून तसेच कार्याच्या माध्यमातून लोकजागरणाची धुरा सांभाळत होते. प्रबोधनकार अन्यायकारक रूढी-परंपरांवर व जातिभेदात्मक वर्णव्यवस्थेवर कडाडून हल्ला चढवत होते. तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदानही महत्त्वपूर्ण होते. प्रबोधनाचा, पुरोगामी विचारांचा व आक्रमक वृत्तीचा प्रबोधनकारांचा वारसा बाळासाहेबांमध्येही कळत-नकळतपणे उतरला.

व्यंगचित्रकार

सर्वप्रथम एक कलाकार म्हणून -एक व्यंगचित्रकार म्हणून- त्यांनी सामाजिक प्रश्र्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. इ.स. १९५० मध्ये ते 'फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच बाळासाहेब विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे-व्यंगचित्रे-जाहिरातीचे डिझाइन या क्षेत्रांतही काम करीत असत.

'मार्मिक’ व्यंगचित्र साप्ताहिक

पुढे बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वत:चे साप्ताहिक (व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट, इ.स. १९६० मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना प्रबोधनकारांनीच सुचविले. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. ‘मार्मिक’ च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. या समारंभास प्रा. अनंत काणेकरही उपस्थित होते. महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि मराठी माणसाच्या स्वाभिमान जागृतीसाठीच बाळासाहेबांनी मार्मिकची सुरुवात केली. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला होता, पण प्रामुख्याने मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतच होता. या प्रश्र्नाला मार्मिकने वाचा फोडली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणार्‍यांना बाळासाहेबांनी प्रथम व्यंगचित्रांच्या माध्यमातून वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला. इ.स. १९६० पासून ते आजतागायत राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य स्तरावरील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत, तसेच इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठी जनांना मार्गदर्शन करत ‘मार्मिक ’ अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

शिवसेनेची स्थापना

महाराष्ट्रात निर्माण झालेले - मराठी द्वेषाचे व मराठी माणसांवरील अन्यायाचे - व्यंग केवळ चित्रांनी दूर होणार नाही. त्यासाठी आणखी संघटित प्रयत्न करायला हवेत असा विचार बाळासाहेबांनी केला. 'हर हर महादेवची' गर्जना मराठी माणसाच्या मनात पुन्हा एकदा घुमायला हवी आणि प्रत्येक मराठी माणसाने महाराष्ट्राचा स्वाभिमान मनात बाळगायला हवा. एक दिवशी वडिलांनी, प्रबोधनकार ठाकरेंनी प्रश्न विचारला..“बाळ लोके तर जमली पण याला संघटनेचे रुप देणार कि नाही? काही नाव सुचतय का संघटने साठी?” बाळासाहेब बोलले ..”विचार तर चालु आहे..पण संघटनेला नाव…” “मि सांगतो नाव….....शिवसेना.........यानंतर बाळासाहेबांनी जून १९, इ.स. १९६६ रोजी ‘शिवसेनेची स्थापना केली. समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, पण मराठी माणूस दु-विधेत आहे. महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार; तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब. ही परिस्थिती बाळासाहेबांसारख्या सूक्ष्म निरीक्षकाने ओळखली. महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (प्रामुख्याने मुंबईत) अपमानित होतो आहे. हा विरोधाभास बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिला. यातूनच मराठी माणूस संघटित झाला. शिवसेनेचा पहिला मेळावा ऑक्टोबर ३०, इ.स. १९६६ रोजी शिवतीर्थ मैदानावर संपन्न झाला. या मेळाव्यास सुमारे ५ लाख लोकांनी गर्दी केली होती. या मेळाव्यापासूनच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि शिवतीर्थावरील (शिवाजी पार्कवरील) मराठी माणसांची प्रचंड गर्दी यांच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत शिवतीर्थावरून, गर्दी आणि बाळासाहेब ठाकरे हे इथे जुळलेले गणित आजतागायक फ़िसकटलेले नाहिये.

‘सामना’ - दैनिक वृत्तपत्र

वक्तृत्वाबरोबरच भेदक लेखन हेदेखील बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य. प्रबोधनकार ठाकरेप्रल्हाद केशव अत्रे यांचा प्रभाव त्यांच्या लेखनात जाणवतो. शिवाय व्यंगचित्रकाराची वेधक - वेचक निरीक्षणदृष्टीही त्यांच्यामध्ये आहेच. ‘सामना’ हे केवळ शिवसेनेचे मुखपत्र नसून जिवंत महाराष्ट्रीय माणसाचा तो हुंकार आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही. ‘सामना’ तील संपादक बाळ ठाकरे यांच्या अग्रलेखांची वाट पूर्ण महाराष्ट्र पहात असतो.

शिवसेना - भाजप युती

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब व भा.ज.प. चे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या मुत्सद्दीपणातून शिवसेना-भा.ज.प. युती आकाराला आली. तसेच पुढे प्रामुख्याने शिवसेनाप्रमुखांच्या झंझावाती सभांमुळे-दौऱ्यांमुळे इ.स. १९९५ मध्ये शिवसेना-भारतीय जनता पार्टीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले, आणि मनोहर जोशी हे शिवशाहीचे पहिले मुख्यमंत्री बनले. हे महाराष्ट्रातील खर्‍या अर्थाने पहिले कॉंग्रेसेतर सरकार होते. हा सत्तांतराचा चमत्कार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्व व कार्यशैलीमुळेच घडला.

हिंदुत्व

हिंदुत्व या मुद्याबाबतही बाळासाहेबांनी आपले विचार रोखठोकपणे मांडले. बॉंबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणार्‍या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. मतपेटीचे राजकारण करत अशा मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. भारताला आपला देश मानणार्‍या राष्ट्रवादी मुस्लीम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही - असे स्पष्ट विचार त्यांनी शिवसैनिकांसमोर व जनतेसमोर मांडले. या स्पष्ट व रोखठोक भूमिकेमुळेच हिंदुहृदयसम्राट ही त्यांना प्राप्त झालेली उपाधी सार्थ ठरते. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ या घोषणेला खरा अर्थ महाराष्ट्रात प्राप्त झाला तो शिवसेनाप्रमुखांमुळेच.

एक राजकारणी



झुणका-भाकर केंद्रांची योजना, वृद्धाश्रमांची साखळी, वृद्धांना सवलती, झोपडपट्टीवासीयांना घरे, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबईतील उड्डाणपूल, बॉम्बे चे मुंबई असे नामकरण... अशा अनेक योजना-प्रकल्पांची मूळ संकल्पना ही बाळासाहेबांचीच. व्हॅलेंटाईन डे सारख्या संस्कृतिविघातक पाश्चिमात्य उत्सवांना विरोध, परप्रांतीयांच्या तसेच बांगलादेशींच्या विरोधातील आंदोलने यांमागचा विचारही बाळासाहेबांचाच. बाळासाहेबांनी राजकारणात (सत्ताकारणात) जात या घटकाचा अजिबात विचार केला नाही. तसेच त्यांनी तरुणांच्या आकांक्षांना पंख लावले. त्यामुळेच अनेक जातीपातींच्या मराठी तरुणांना विविध सत्तापदे प्राप्त झाली, होत आहेत. हाच इतर पक्षांत व शिवसेनेत आणि इतर नेत्यांत व बाळासाहेबांमध्ये असलेला फरक होय.
जातीपातींचे राजकारण, सहकारी संस्था - साखर कारखाने स्थापन करून केलेले सत्ताकारण, कुटिल राजकीय डावपेच असे महाराष्ट्रातील परंपरागत राजकारण बाळासाहेब ठाकरे यांनी केले नाही. तरुणांची मने महाराष्ट्राच्या अभिमानाने भारून टाकणे, जनतेच्या मनातील विचार नेमके ओळखून, त्यांची नाडी ओळखून ते विचार एकमेवाद्वितीय अशा वक्तृत्व शैलीच्या साहाय्याने मांडणे आणि आक्रमक संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलने करणे, अशी कार्यपद्धती बाळासाहेबांनी अवलंबिली. मनोहर जोशी, सुधीर जोशी, कै. प्रमोद नवलकर, कै. मधुकर सरपोतदार, छगन भुजबळ, सुरेश प्रभु, कै.आनंद दिघे, दत्ताजी नलावडे,.... असे असंख्य नेते बाळासाहेबांनी घडविले. शिवसेनेचे सध्याचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जडणघडणीतही अर्थातच बाळासाहेब ठाकरे यांचाच मोठा वाटा आहे. स्वत: प्रत्यक्ष कोणतेही सत्तापद न भूषविता सत्ताकारणाला योग्य ती दिशा देणे ही राजकारणाची - सत्ताकारणाची पद्धतही खास बाळासाहेबांचीच.
अनेक नेते येतात आणि जातात. निवडणूक, प्रचार, पद, पैसा आणि शेवटी एखादा पुतळा एवढ्यावरच बहुतेक राजकारण्यांचे राजकारण संपून जाते. पण लोकांच्या हितासाठी जिवाच्या आकांताने लढणारा योद्धा मात्र कधीच संपत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब केशव ठाकरे हे असेच योद्धे आहेत.

अखेरचा काळ व निधन

बाळासाहेब ठाकरे यांचे १७ नोव्हेंबर, इ.स. २०१२ रोजी भाप्रवेनुसार १५३० वाजता मुंबईत मातोश्री या निवासस्थानी निधन झाले [१].

RED SALUTE TO BALASAHEB THAKRE



शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन
Twitterमुंबई  - गेली चार दशके महाराष्ट्राच्या मनामनांवर अधिराज्य गाजवणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ऊर्फ बाळ केशव ठाकरे यांचे आज (शनिवार) वयाच्या 86 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने निधन झाले. गेले काही दिवस शिवसेनाप्रमुखांच्या तब्येतीत चढ-उतार होत होते. मात्र शनिवारी दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणारे लीलावती रुग्णालयाचे डॉक्‍टर डॉ. जलील परकार यांनी दिली.

दरम्यान, शिवसेनाप्रमुखांचे पार्थिव रविवारी सकाळी सात वाजल्यापासून अंतिम दर्शनासाठी शिवाजी पार्कवर ठेवण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

गेल्या मंगळवारपासून शिवसेनाप्रमुखांची प्रकृती चिंताजनक झाल्यावर "मातोश्री' निवासस्थानी त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे कळताच अवघ्या महाराष्ट्राला दिलासा वाटला होता. शुक्रवारीही शिवसेनाप्रमुखांची तब्येत सुधारत असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र शनिवारी दुपारी त्यांच्या प्रकृतीतील सुधारणा धीमी झाली असल्याचे शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी स्पष्ट केले आणि पाठोपाठ दुपारपासूनच "मातोश्री'वरची लगबग वाढल्याचे दिसायला लागले. सुरवातीला राज ठाकरे हे पत्नी शर्मिलासह मातोश्रीवर दाखल झाले. त्यांच्यानंतर भाजपचे नेते विनोद तावडे, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि पाठोपाठ भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे हेसुद्धा मातोश्रीवर पोचले. मातोश्रीवरची लगबग वाढल्याचे पाहून या ठिकाणी गेले दोन ते तीन दिवस ठाण मांडून असलेल्या शिवसैनिक आणि चाहत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती आणि घडलेही तसेच. सायंकाळी पावणेपाचच्या दरम्यान शिवसेनाप्रमुखांवर सातत्याने उपचार करणारे लीलावती रुग्णालयाचे डॉक्‍टर जलील परकार, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत आणि दिवाकर रावते आदी नेते मातोश्रीबाहेर आले. आणि डॉ. परकार यांनी शिवसेनाप्रमुखांनी अखेरचा श्‍वास घेतल्याची माहिती दिली. गेल्या चार दशकांचा हा झंझावात थांबल्याचे ऐकून उपस्थित शिवसेना नेते, हजारो कार्यकर्ते आणि चाहत्यांना शोक अनावर झाला होता.
शिवसैनिकांनी कोणत्याही प्रकारे संयम सुटू देऊ नये. शांतता कायम राखावी. स्वतः शिवसेनाप्रमुखांना शांतता अभिप्रेत होती. त्यामुळे कार्यकर्ते आणि चाहत्यांनीही अखेरपर्यंत संयम आणि शांतता कायम राखावी, असे आवाहनही प्रवक्ते संजय राऊत यांनी केले.

FOR PERSONAL ATTENTION OF ALL GENERAL SECRETARIES/NFPE OFFICE BEARERS/ALL INDIA OFFICE BEARERS/CIRCLE SECRETARIES/DIVISIONAL & BRANCH SECRETARIES OF NFPE UNIONS

MAKE THE ALL PHASED AGITATIONAL PROGRAMMES AS MENTIONED BELOW A GRAND SUCCESS FOR SETTLEMENT OF 10 POINTS CHARTER OF DEMANDS AGITATIO...